राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या कल-अभिक्षमता चाचणी प्रमाणपत्रांचे वाटप उद्या, शनिवारपासून शाळांकडून होणार आहे. कोल्हापूर विभागातील एक लाख ३९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. बारावी परीक्षेत गुरु ...
विज्ञान शाखेतून दहा हजार ४९२, कला शाखेतून आठ हजार ८९४ , वाणिज्य शाखेतून १२ हजार २९० तसेच किमान कौशल्य म्हणजेच एमसीव्हीसी शाखेतील ७८३ असे एकूण ३२ हजार ४५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे ...
बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्णतेमध्ये कोल्हापूर विभागात यावर्षीही मुलींनी आघाडी कायम राखली. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२३ टक्के जादा आहे. विभागाचा एकूण निकाल २५.९४ टक्के लागला. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.७८ टक्क्यांनी व ...
फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै-आॅगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत औरंगाबाद विभागाचा ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर झाला. ...