लासलगाव : सावरकरांनी अंदमान येथे मातृभूमी साठी भोगलेले कष्ट आणि सतत मनात असलेली देशभक्तीची ज्योतच सावरकरांचे या भारतभूमीवरील प्रेम अधोरेखित करते असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारु दत्त आफळे यांनी केले. जयोस्तुते या सामाजिक संस्थेच्या द्वितीय वर्ध ...
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम, तसेच जय श्रीराम - जय श्रीराम अशा रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला.... ...
इतिहासाचा विषय राष्ट्राचा असतो म्हणून इतिहास राष्ट्र घडवितो. प्रभू रामचंद्रांनी पराक्रम केला तो दुसऱ्याने लिहिला, मात्र सावरकर हे स्वत: पराक्रम करायचे व स्वत:च लिहायचे. शत्रूला त्याच्या राजधानीत जाऊन पराभूत करणे हे खरे शौर्य आहे आणि असेच शौर्य प्रभू ...