Lokmat Agro >हवामान > Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय?

Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय?

Dam water storage Maharashtra: Rainfall, what percentage of water storage is left in the state's dams? | Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय?

Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय?

जलसंपदा विभागाची आकडेवारी

जलसंपदा विभागाची आकडेवारी

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात पावसाने ओढ दिली असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा उरलाय? जाणून घ्या..

राज्यात १९.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाड्यात ९.२६ टक्के पाणीसाठा उरला असून पुणे विभागात १२.८८ टक्के पाणी शिल्लक आहे. नाशिक विभागात २२.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

कोकणात सध्या पाऊस सुरु झाला असून कोकण विभागातील धरणांमध्ये २८.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अमरावती, नागपूर विभागातील धरणांमध्ये ३६.७९, ३५.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Web Title: Dam water storage Maharashtra: Rainfall, what percentage of water storage is left in the state's dams?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.