शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

घोड ८५ टक्के भरले

By admin | Published: August 29, 2014 1:04 AM

श्रीगोंदा : श्रीगोंदा, शिरुर, कर्जत तालुक्यातील सुमारे ७० गावांना वरदान ठरणाऱ्या घोड धरणात सध्या ४ हजार ६३८ एमसीएफटी (८५ टक्के) पाणीसाठा आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा, शिरुर, कर्जत तालुक्यातील सुमारे ७० गावांना वरदान ठरणाऱ्या घोड धरणात सध्या ४ हजार ६३८ एमसीएफटी (८५ टक्के) पाणीसाठा आहे. धरणात ३ हजार क्युसेस पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे घोड धरण येत्या चार ते पाच दिवसात ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.श्रीगोंदा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे आगमन झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. कुकडीचे आवर्तन विसापूर तलावाकडे वळविण्यात आले आहे.धरण व पाणीसाठे (आकडे एमसीएफटीमध्ये)- येडगाव- १ हजार ७४९ (६२ टक्के, पाऊस ५४९ मि.मी), माणिकडोह -५ हजार ५७० (५५ टक्के, पाऊस ७९० मि.मी), वडज- १ हजार १४३ (९८ टक्के, पाऊस ५०१ मि.मी.) नदीत २५० क्युसेसने पाणी सोडण्यात आले.डिंबे - १२ हजार १७९ (९८ टक्के, पाऊस ७३२ मि.मी.), विसापूर - २११ (२३ टक्के, पाऊस २३६ मि.मी.), सीना व खैरी प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा असून पाऊस सुरु झाल्याने धरणात पाणी पातळी वाढत आहे.काष्टी व वांगदरी परिसरात बुधवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दोन दिवसात ३५ ते ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. (तालुका प्रतिनिधी)