शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
3
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
4
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
5
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
6
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
7
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
8
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
9
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
10
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
12
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
13
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
14
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
15
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
16
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
17
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
18
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
19
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
20
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

अशासकीय प्रशासकीय मंडळ बरखास्त केलेच कसे?

By admin | Published: November 15, 2014 11:48 PM

पुणे, नाशिकनंतर इतर बाजार समित्यांचे न्यायालयात जाण्याचे संकेत.

अकोला : राज्यातील शंभराच्यावर कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील अशासकीय प्रशासक मंडळ शासनाने बरखास्त केले असून, या पद्धतीने प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्यात येत नसल्याने, पुणे, नाशिकनंतर राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अशासकीय प्रशासक मंडळाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी चालविली आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत एक वर्षापूर्वीच संपली. काही बाजार समित्यांवरील संचालक मंडळाचा कार्यकाळ नुकताच सं पला. या बाजार समित्या शासनाने ११ नोव्हेंबर रोजी बरखास्त केल्या. यात पश्‍चिम विदर्भातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. विदर्भात खरीप हंगाम सुरू असून, शेतकर्‍यांनी शेतमाल बाजारात आणण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. संचालक मंडळाला शेतकर्‍यांच्या समस्यांची माहिती असल्याने, या समस्या सोडविण्यास मदत होते; तथापि शासनाने याची कोणतीही जाणीव न ठेवता बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तत्कालिन राज्य शासनाने हाच धागा पकडून राज्यातील या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर अशासकीय प्रशासक मंडळ नेमले होते; परंतु अशासकीय प्रशासक मंडळ बर खास्त करण्याची नियमात तरतुद नसताना, राज्य शासनाने मंडळ बरखास्त करू न शेतकर्‍यांची गैरसोय केल्याचा आरोप या मंडळाच्या सदस्यांनी सुरू केला आहे. या पृष्ठभूमीवर राज्यातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने न्यायालयात धाव घेतली असून, या बाजार समितीवरील मंडळ जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पश्‍चिम विदर्भातील बाजार समित्यांच्या अशासकीय प्रशासक मंडळानेदे खील न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

* निवडणूक कार्यक्रम लावा

        गतवर्षीची अतवृष्टी आणि त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लागल्याने बाजार समित्यांच्या निवडणुका सहकार विभागाने पुढे ढकलल्या. यातील काही बाजार समित्यांवर आधीच्या सरकारने अशासकीय प्रशासक मंडळ नेमले होते. या सर्व बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याची मागणी या समित्यांच्या संचालकांची आहे. शासनाचे तसे आदेश असले तरी निवडणुकांना विलंब होत आहे.