शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

ऊर्ध्व वर्धाचे कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:59 AM

येथून वाहणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला ऋषी महाराज मंदिराजवळ मोठे भगदाड पडले असल्याने दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्य होत आहे. या पाण्यामुळे लगतच्या बागाला तलावाचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देलाखो लीटर पाण्याचा अपव्यय : परिसराला तलावाचे स्वरूप, दुरुस्ती केव्हा?

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : येथून वाहणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला ऋषी महाराज मंदिराजवळ मोठे भगदाड पडले असल्याने दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्य होत आहे. या पाण्यामुळे लगतच्या बागाला तलावाचे स्वरूप आले आहे. या भगदाडाचे स्वरूप पाहता एखादवेळी कालवाच फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, या विभागाला अद्याप जाग आलेली नाही, ही शोकांतिका आहे.अप्पर वर्धा धरणाच्या कालव्याद्वारा रबी हंगामाचे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, लघु कालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आलेली नाही. यामुळे कालव्याला जागोजागी छोटे-मोठे भगदाड पडले असून, त्यामधून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. जिल्ह्यात हजारांवर गावांत पाणीटंचाईचे सावट असताना उपलब्ध असलेले पाणी संबंधित विभागाच्या बेपर्वाईने वाया जात आहे. यामुळे दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून कालव्याच्या पाण्याचा वेग देखील मंदावत आहे. त्यामुळे आगामी काळात या कालव्याद्वारे होणारे सिंचन देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंत्याचेदेखील या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष असल्यानेच कालव्यांची स्थिती खराब होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला. यासंदर्भात या उपविभागाचे उपअभियंता यांच्याशी संपर्क सााधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.