गतवर्षी प्रदर्शित झालेले आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान या तिन्ही खानांचे चित्रपट धडाधड आपटलेत. सर्वप्रथम सलमान खान ‘रेस 3’ फ्लॉप झाला. यानंतर आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ आला अन् दणकून आपटला. यापाठोपाठ आलेल्या शाहरूखच्या ‘झिरो’ची तर सर्वात वाईट गत झाली. तिन्ही खानांचे हे बिग बजेट चित्रपट असे धडाधड आपटलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पण अजय देवगणला मात्र याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. एका ताज्या मुलाखतीत, अजयने हे चित्रपट फ्लॉप होण्यामागचे कारण सांगितले.
अजय देवगणने सांगितले, का फ्लॉप झालेत तिन्ही ‘खान’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 15:56 IST
गतवर्षी तिन्ही खानांचे हे बिग बजेट चित्रपट असे धडाधड आपटलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पण अजय देवगणला मात्र याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही.
अजय देवगणने सांगितले, का फ्लॉप झालेत तिन्ही ‘खान’?
ठळक मुद्दे०१८ मध्ये सलमान, आमिर, शाहरूख सगळ्यांचे चित्रपट फ्लॉप झालेत, असे का? असा प्रश्न अजयला केला गेला. यावर अजयने अगदी सविस्तर उत्तर दिले.