शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

... आहेत ती शहरे सुधारा

By admin | Published: January 21, 2016 3:43 AM

शहरे सुधारण्यासाठी संवेदनशील, सुशिक्षित नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. शिवाय स्मार्ट सिटीचा हव्यास धरण्यापेक्षा आहेत

मुंबई : शहरे सुधारण्यासाठी संवेदनशील, सुशिक्षित नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. शिवाय स्मार्ट सिटीचा हव्यास धरण्यापेक्षा आहेत ती शहरे सुधारली तरच शहरे खऱ्या अर्थाने स्मार्ट होतील, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टी.आय.एस.एसमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय अधिवेशनात केले.देवनार येथील टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्समध्ये ‘रिथिंकीग सिटीज इन द साऊथ ग्लोबल’ या विषयावर आंतरराष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘शहर विकास’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शहरात मोठ्या प्रमाणावर होणारे खासगीकरण हे शहर विकासास हानीकारक आहे. त्यामुळे खासगीकरण ताबडतोब स्थगित करावे. तर प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर खंत व्यक्त केली. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी देशात अनेक विभागांची मंजूरी मिळवावी लागते. या लांबणाऱ्या प्रक्रियेत बदल करावा. तसेच शहरे विकसित करायची असतील तर शहरे बकाल करण्यास कारणीभूत असणाऱ्या ‘एसआरए’ प्रकल्पांवर वेसण घालावी, असे आंबेडकर म्हणाले. शिवाय भारतात निवडून आलेल्या महिलेला समान वागणूक दिली जात नाही. त्यासाठी महिलांनाही पुरुषांबरोबरीने स्थान देणारी व्यवस्था तयार व्हायला हवी, असे भारती शर्मा यांनी नमुद केले.आंतरराष्ट्रीय अधिवेशनात भारतातील शहरांसोबत जकार्ता, रिओ द जिनेरो, कराची, इस्तंबूल या शहरांच्या समस्या आणि उपाययोजना चर्चिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)