शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
4
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
5
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
6
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
7
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
8
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
9
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
10
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
11
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
12
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
13
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
14
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
16
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

केंद्र सरकारने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविला! देशातील तब्बल ७२.२९ टक्के घरांमध्ये आता थेट येतेय नळाद्वारे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 9:06 AM

नवी दिल्ली : भारत सरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १५ ...

नवी दिल्ली : भारत सरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत देशातील फक्त १६.८१ टक्के गावांमध्ये त्यांच्या घरात नळाचे पाणी होते, ज्याचे प्रमाण आता २५ डिसेंबर २०२३ पर्यंत ७२.२९ टक्के झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील सुमारे २८ टक्के घरे अजूनही ‘नळाच्या पाण्या’च्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे ५.३३ कोटी घरांना ‘नळाच्या पाण्या’ची जोडणी मिळालेली नाही. राजस्थान, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये या संदर्भात परिस्थिती अधिक वाईट आहे. 

ग्रामीण भागात एकूण घरांची संख्या १९,२५,१७,०१५ (१९.२५ कोटी) आहे. यातील १३,९१,७०,५१६ (१३.९१ कोटी) घरांमध्ये नळाची जोडणी बसवण्यात आली आहे. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने आरटीआय कायद्यांतर्गत दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे.

सरकारने राज्य सरकारांना दिले कोट्यवधी रुपये- भारत सरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक खेड्यातील घरांना नळाचे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यासाठी ‘हर घर जल’ योजना राज्यांच्या भागीदारीत राबविण्यात येत आहे. nमंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार, पिण्याचे पाणी हा राज्याचा विषय आहे आणि पेयजल पुरवठा योजनांचे नियोजन, रचना, मान्यता आणि अंमलबजावणी यासाठी राज्यांवर जबाबदारी आहे. भारत सरकारने या प्रयत्नात राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य देऊन पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारWomenमहिलाWaterपाणी