परीक्षा जवळ आली रे आली की, अनेकांच्या पोटात गोळा येऊ लागतो. काहींचा अभ्यास तोंड पाठ असतो तर काहींना आपण सगळंच काही विसरुन जावू अशी भीती सतावू लागते. (exam stress student) अनेकदा तर अभ्यास करताना सुद्धा झोप येत राहाते. बोर्डाचे पेपर असले की, मुलांना वर्षभर त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे मानसिक ताण अधिक वाढतो.
अभ्यास तर केला पण परीक्षेत काहीच आठवत नाही? ५ टिप्स, मार्क पडतील भरपूर
नुकत्याच सुरु झालेल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात प्रेरक गुरु जग्गी वासुदेव ऊर्फ सद्गगुरु यांनी मनाचा चमत्कार यावर चर्चा केली. (sadhguru advice for student) त्यांनी मुलांना परीक्षेसाठी काही महत्त्वाचे कानमंत्र देखील दिले. (student exam sadhguru advice to study) त्यांच्या अनुभवातून मुलांना ध्यानाचे, एकाग्रतेचे महत्त्व देखील समजावून सांगितले. ते म्हणतात की, शिक्षण म्हणजे आयुष्याची परीक्षा नाही, हे भविष्यात पुढे जाण्याचे साधन आहे. स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमची क्षमता आणि बुद्धिमत्ता कायम ओळखता यायला हवी. परीक्षेच्या काळात मुलांना अभ्यास करा करावा. मानसिक ताणावर कंट्रोल कसा करायला हवा. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
1. स्वत:वर नियंत्रण ठेवा
2.ध्यान करा
3. स्वत:ला कमी लेखू नका
4. स्ट्रेस फ्री राहा