Tap to Read ➤

खा ५ भाज्या, शुगर कायम राहील नियंत्रणात

ब्लड- शुगर लेव्हल म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी या काही भाज्या आपल्या आहारात नियमितपणे असल्याच पाहिजेत.
या भाज्या नियमितपणे खाल्ल्यास मधुमेह नक्कीच नियंत्रणात राहू शकतो. त्या भाज्या नेमक्या कोणत्या ते पाहा....
पालकाचा GI इंडेक्स तर कमी आहेच, पण त्यात कॅलरीही खूप कमी असतात.
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ही भाजी खायलाच हवी.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी फुलकोबी उपयुक्त ठरते. शिवाय ती पचायलाही हलकी असते..
मधुमेह असणाऱ्यांनी काकडी नियमितपणे खावी. शिवाय काकडी खाल्ल्याने डिहायड्रेशनचा त्रासही होत नाही.
सिमला मिरचीचा GI इंडेक्स कमी आहे, शिवाय कार्बोहायड्रेट्सही कमी प्रमाणात असतात.
पत्ताकोबीमध्ये कार्ब्स आणि कॅलरी कमी असतात. शिवाय फायबर भरपूर प्रमाणात असतात.
क्लिक करा