"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पंतप्रधानांच्या काळात देशातील महिला सुरक्षित नाही. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्या राज्यात पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी साधी भेटही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ...
घटना २८ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १ मे रोजी साक्री पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...