आपल्याकडे कोणत्याही प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी शुल्लक कारणे पुरेशी असतात. इथे तर निवडणुकीचा प्रश्न आहे. इतके वर्ष निवडणुका लांबल्या. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा तीव्र आहेत. ...
Mumbai Politics: मुंबईतील रस्त्यांची कामे, नालेसफाई, महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आंदोलने व्हायला हवी होती, ती झाली नाहीत. आंदोलने झाली नाहीत, तर पक्षाला उभारी कशी येणार? ...
Maharashtra: ही भावना एकट्या चंद्रकांत पाटील यांची नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात हीच भावना आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना जर या गोष्टी लक्षात येत असतील आणि ते या टोकाला जाऊन त्या भावना बोलून दाख ...