अब्दुल सत्तार आलेच नाहीत तर हरिभाऊ बागडे नाना मध्येच निघून गेले ...
केंद्र शासनाचा ५० टक्के वाटा वेळेवर मिळत नसल्याने अनुदानाची प्रकरणे कोरोना काळापासून रखडली आहेत. ...
मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ सत्ताधारी उठवू इच्छित असतील तर त्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत. ...
दलितांचा खूप विकास झाला असून, त्यांना आरक्षणाची गरज नसल्याचा भ्रम पसरवला जात आहे. ...
रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना सरकारने चालवायला घ्यावी व जिल्हा बँकेला २१६ कोटी रुपये द्यावेत, यासाठी बँकेचे संचालक मंडळ सातत्याने आग्रही राहत आले आहे. ...
आता भाजपला हवेय हे पद : तरी चुरस वाढणार ...
मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल येथे सुमारे ८ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळ्या करण्यात येऊन निवेदनात जोडण्यात आले. ...
तीन दिवसांपासून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या चर्चेसाठी बैठकांवर बैठका चालूच होत्या. ...