Mumbai Pollution News: मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे सर्व स्तरांतून चिंता व्यक्त होत असल्याने महापालिका टीकेची धनी ठरली आहे. त्यामुळे महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ...
शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवून देशात सध्या प्रौढ साक्षर कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत राज्यात आठ लाख निरक्षरांना साक्षर करून त्यांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ...
मुंबईत भुलेश्वर, दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून कबुतरखाने आहेत. याशिवाय शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही अनेक उघड्या जागांमध्ये चणे, गहू, तांदूळ, डाळ असे खाद्य कबुतरांना घालण्यात येते. तसेच सोसायट्यांच्या, धान्य विक्री ...