Karnataka Election 2018 ही सर्वच राजकीय पक्षांसाठी खूप महत्वाची. राजकीय महासंग्रामच. त्यात एक महत्वाचा मुद्दा. राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून थेट देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतलेल्या एच.डी.देवेगौडा यांचे काय होणार? ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्ति ...
कर्नाटकाच्या महासंग्रामातील भाजपाचे सरसेनापती बी.एस.येडियुरप्पा. तसे वादग्रस्त. पाऊणशे वय. तरीही आक्रमकता पंचवीशीच्या तरुणासारखी. एकीकडे काँग्रेसचे सिद्धारामय्या, जनता दलाच्या कुमारस्वामी यांच्याशी मुकाबला करतानाच त्यांना भाजपाच्याही काही नेत्यांशी ल ...
कर्नाटकातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कर्नाटकच्या लढाईतील मुख्य राजकीय शिलेदारांची ओळख करुन देताना सुरुवात विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे सरसेनापती सिद्धारामय्या यांच्यापासून... ...
सीमाभागातील मराठी माणसांच्या एकजुटीच्या घोषणा दिल्या देत असतानाच सध्या तरी चार महत्वाच्या मतदारसंघांमध्ये समितीच्या नावावर दोन-दोन उमेदवार आहेत. त्यामुळे जर शुक्रवारपर्यंत उमेदवारी मागे घेऊन एक समिती, एक उमेदवार असे घडवलं नाही तर मराठी माणसांचे भवितव ...
कोकणात कोणताही विकास प्रकल्प येणार म्हटलं की विरोध होतोच होतो, असं का? कोकणाला विकासच नकोय का? त्यामुळेच कोकण मागासलेला राहिलाय का? एक नाही अनेक प्रश्न. मात्र खरंच आहे का तसं? ...
कठुआतील चिमुरड्या मुलीवर अमानुष अत्याचार झाले. निर्घृण हत्याही. संतापाचा वणवा भडकलाय. मात्र काही या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन संभ्रम निर्माण करण्याचा विखारी डाव खेळतायत. ...
गेल्या काही दिवसांपासून अॅट्रॉसिटीच्या कायद्यात सर्वोच्च न्यायालयानं बदल केल्यानं हिंसाचार उफाळून आलाय. या हिंसाचारात अनेकांचे बळी गेले आहेत. परंतु दलित समाज इतका का संतापलाय ?, त्यामागचा घेतलेला हा वेध. ...
मुंबई ठाणे या महानगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागवलीच जात नाही. गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी दिवस-रात्र हाल काढावे लागतात. तरीही पाणी मिळत नाही. जबाबदार राजकारणी तर गाढ झोपेतच असल्यासारखे दिसते. ...