मेरठमध्ये झालेल्या सौरभच्या हत्येसारखीच एक घटना समोर आली आहे. फरक इतकाच की सौरभचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवण्यात आला होता, इथे तो एका मोठ्या ट्रॉली बॅगमध्ये टाकून फेकून देण्यात आला. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बुधवारी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध पूर्णपणे कमी करून, १९६० चा सिंधू पाणी करार रद्द करून आणि अटारी चेकपोस्ट बंद केला आहे. ...
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये असलेल्या पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने अवघा देश सुन्न झाला आहे. मयतांच्या कुटुंबीयांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. ...
ट्रम्प यांनी शुल्काबाबत नरमाईची भूमिका घेतल्यानं जगभरातील शेअर बाजारातील पुन्हा तेजी आलीच, शिवाय अब्जाधीशांचं झालेलं नुकसानही काही प्रमाणात भरून निघण्यास सुरुवात झाली आहे. ...
भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत बुधवारी झालेल्या निर्णयांची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी दिली. ...
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना दिले आहेत. ...