शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळवून देतो असे आश्वासन मतदानादिवशी देऊन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसने केली आहे. ...
देश चालवायला 56 इंच छाती लागते या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर अभिनेता रितेश देशमुख यांनी जोरदार टीका केली आहे. लातूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना रितेश देशमुख यांनी भाजपाला विशेषत: नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. ...