शिर्डी मतदारसंघात लोकसंपर्क रुजविण्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करण्याचा संकल्प काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केला आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील सर्व कार्यकत्यार्शी चर्चा करणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले. ...