जिल्ह्यात तब्बल निम्मे मतदार तरूण आहे. त्यांचे वय ४० वर्षांच्या आत आहे. विशेष म्हणजे वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले ७१ हजार मतदार असून तीन मतदारांनी १०० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून २४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवार श्रीमंत तर काही अतिशय गरीब आहे. त्यामुळे वैशाली येडे यांच्या कुटुंबासह नातेवाईक असलेले धोटे कुटुंबीय प्रचारासाठी झटत आहे. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या हक्काची तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही हक्काची मते मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. त्यासाठी ही मते युतीकडे कायम ठेवण्याचे आव्हान भाजप-सेनेच्या मंत्री, आमदार व गत विधानसभेतील पर ...
राजकारणात पावलागणिक आव्हानं असतात. महिला म्हणून तुम्हाला कोणी सहानुभूती दाखवत नसते. इथे स्वत:च स्वत:ला सिद्ध करावे लागते. रडण्यापेक्षा लढण्यावर मी विश्वास ठेवते, त्यामुळेच विजयाबाबत कॉन्फिडंट आहे. ...
काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांमुळे मतदारसंघातील मतदार काँग्रेस संस्कृतीशी एकरूप आहेत. जनता जातीपेक्षा विचाराला मतदान करते. त्यामुळे भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे. ...
दिग्गज राजकारणी माणिकराव ठाकरे, खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करून पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेल्या भावनाताई गवळी यांच्याशी सामना करण्यासाठी प्रहारने सामान्य कुटुंबातील शेतकरी विधवा वैशाली येडे यांना रिंगणात उतरविले आहे. ...