बदललेल्या वातावरणाचा फायदा कोणाला । देशाच्या दक्षिण भागातील मतदान झाले पूर्ण; आता लक्ष उत्तरेतील राज्यांकडे; २४० पैकी १६२ जागा राखण्याचे भाजपपुढे आव्हान ...
सिकर आणि झुनझुनू हे राजस्थानमधील दोन मतदारसंघ. या जिल्ह्यांच्या गावांमधील जवळपास प्रत्येक घरातील एक तरुण लष्कर वा केंद्रीय सुरक्षा दलाच्या सेवेत आहे ...
मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत देशातील जनतेवर प्रचंड अन्याय केला आहे. ‘अच्छे दिन आयेंगे'ची जागा आता ‘चौकीदार चोर है' या घोषणेने घेतली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केले. ...