भारत-बांगलादेश सामन्यानंतर नेहरा झाला कर्णधार

By admin | Published: March 24, 2016 03:58 PM2016-03-24T15:58:38+5:302016-03-24T15:58:38+5:30

विजयानंतर व्हॉट्सअप आणि सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस पडत आहे. त्यापैकी काही विनोद इथे देत आहोत. हे सर्व विनोद सोशल साईट्सवर फिरत आहेत.

After the India-Bangladesh match, captain was captain | भारत-बांगलादेश सामन्यानंतर नेहरा झाला कर्णधार

भारत-बांगलादेश सामन्यानंतर नेहरा झाला कर्णधार

Next
>नामदेव कुंभार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ -शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात धोनी ब्रिगेडने झुंझार वृत्तीचे प्रदर्शन करीत बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत एका धावेने विजय मिळवला.शेवटच्या चेंडूवर बांगलादेशला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या,हार्दिक पंड्याने चतुराईने चेंडू बाहेर टाकला. शुवागाताला हा चेंडू मारता आला नाही, चेंडू थेट धोनीकडे गेला. बांगलादेशच्या फलंदाजांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण धोनीने जीवाच्या आकांताने पळत येवून यष्ट्या उडवल्याने मस्तफिजूर धावचित झाला, अन भारतीय खेळाडूंनी रंगारंग जल्लोष केला.
या विजयानंतर व्हॉट्सअप आणि सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस पडत आहे. त्यापैकी काही विनोद इथे देत आहोत. हे सर्व विनोद सोशल साईट्सवर फिरत आहेत.
सोशल साईट्सवरील जोक्स
- नेहराने पांड्याला दिलेल्या टिप्स आयसीसीने मागवल्या
- शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याला बॉलिंग शिकविल्याबद्दल गुरू ह्लआशिष नेहराह्व यांची ह्लद्रोणाचार्य पुरस्काराह्व साठी शिफारसङ्घ
- Dhoni does stumping faster than ‘MutualFundInvestmentsaresubjecttomarketrisksReadallschemerelateddocumentscarefully’
- स्टेट बैंक वाले अचानक खुश झाले
त्यांना कोणी तरी सांगितले
भारताने ह्व विजय ह्लखेचून आणला.
- आता ही अफवा कोणी पसरवलीङ्घ..
का पांडयाच्या खिशात गुरवांनी दिलेला लिंबू अंगारा होता
- Pandya re pandya..
Dukan mandya
Dukanachi killi  harvali.
Pandyane Bangladeshchii jiravali…
- एक रन
आदमी को बांग्लादेश बना देता है
- Last words said by Dhoni to Pandya
“Nehra ne jaisa bola  waisa mat daal ”
- आता ही अफवा कुणी पसरवली
शेवटच्या ५ बॉल साठी आशीष नेहराला कॅप्ट्न करण्यात आले होते
- नेहरा ने पांड्या च्या कानात काय सांगितले
पांड्या गायछाप थुकू नको शेवटपर्यंत तीच आपली ताकत हाय.
- शेवटच्या ओवर मध्ये धोनी पांड्याला सारखा काय सांगत होता माहीतेय
नेहरानी सांगीतलेल काहीच एकु नको
- लास्टच्या दोन ओव्हर नेहरा कॅप्टन होता म्हणून इंडिया जिंकली. ..रामदास आठवले
- एक रन आदमी को बांग्लादेश बना देता है 
- आता ही अफवा कोणी पसरवली की 
- शेवटचे 3 बॉल राहीले असता शरद पवारांनी बांगलादेश मध्ये फोन लावला होता...
केलि की नाय गेम पवार साहेबांनी
- बांग्लादेशियों को अचानक किसी ने बताय दिया कि तुम्हारा घर तो IPL से ही चल रहा है।
- दो मिनट का मौन उन पाकिस्तानियों के लिए जिन्होंने भारत की हार पर दुकान से आधा किलो पेठा मंगवा लिया था और अब उसे कुत्ते को खिलाना पड़ रहा है।
-  नेहरा शेवटच्या ओवर मध्ये पांड्याला सारखा काय सांगत होता?
हरलो तर सगळ्यात जास्त तुलाच तुडवतील
 

Web Title: After the India-Bangladesh match, captain was captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.