Constitution Of India: आम्ही भारताचे लोक... ही ओळ वाचली की, आपल्याला आठवते ती भारतीय संविधानातील उद्देशिका. आपल्या संविधानाची निर्मिती ही भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटना समितीने म्हणजेच आम्ही भारतीयांनी तयार केली आहे. ...
मुद्द्याची गोष्ट : दहा-बारा वर्षांपूर्वी रुपये तीस बत्तीस हजार तोळा या दरात मिळणारे सोने आता साठ हजारांच्या घरात आहे ना? सोने हा एक मौल्यवान धातू आहे. जगात याचे साठे मर्यादित आहेत. यामुळे हा पिवळा धातू उत्तरोत्तर अमूल्यच राहणार. तुम्ही यात गुंतवणूक क ...
चित्रपट संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांना विजय नाफडे हे नाव चांगलेच परिचयाचे आहे. जुनी गाणी, जुने संगीत यांचं अजब वेड असलेल्या नाफडे यांनी नोकरी सांभाळून दुर्मीळ चित्रपट गीतांचे रेकॉर्ड संग्रह करण्याचा छंद जोपासला. बुधवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी त्यांचे म ...
ख्यातनाम विधिज्ञ हरीश साळवे यांनी वयाच्या 68 व्या वर्षी लग्न केले. साठीनंतर विवाह करण्यात गैर काय, यावर चर्चा होऊ लागली आहे. साठीनंतरच्या सहजीवनाकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे... ...