पावसाच्या असमतोलाने बिघडविले शेतीचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:39+5:302021-09-05T04:11:39+5:30

जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील पावसाचे दिवस व निरंक दिवस. जिल्हा - पावसाचे दिवस - निरंक दिवस बुलडाणा - ...

Agricultural maths disturbed by rain imbalance | पावसाच्या असमतोलाने बिघडविले शेतीचे गणित

पावसाच्या असमतोलाने बिघडविले शेतीचे गणित

googlenewsNext

जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील पावसाचे दिवस व निरंक दिवस.

जिल्हा - पावसाचे दिवस - निरंक दिवस

बुलडाणा - ३८ - ५४

अकोला - ३८ - ५४

वाशिम - ४९ - ४३

अमरावती - ४४ - ४८

यवतमाळ - ५३ - ४०

औरंगाबाद - ४१ - ५१

जालना - ४४ - ४८

बीड - ४६ - ४६

लातूर - ५० - ४२

उस्मानाबाद - ३९ - ५३

नांदेड - ४६ - ४६

परभणी - ४१ - ५१

हिंगोली - ४१ - ५१

ठाणे - ७२ - २०

रायगड - ८२ - १०

रत्नागिरी - ८९ - ३

सिंधुदूर्ग - ८८ - ४

पालघर - ७२ - २०

वर्धा - ४७ - ४५

नागपूर - ४९ - ४३

भंडारा - ५१ - ४१

गोंदीया - ५५ - ३७

चंद्रपूर - ५७ - ३५

गडचिरोली - ६३ - २९

नाशिक - ४९ - ४३

धुळे - २९ - ६३

नंदूरबार - २६ - ६६

जालना - २६ - ६६

अहमदनगर - ३४ - ५८

पुणे - ४९ - ४३

सोलापूर - ३७ - ५५

सातारा - ५२ - ४०

सांगली - ४६ - ४६

कोल्हापूर - ६१ - ३१

एकूण - ७२ - २०

.............................

परतीचा पाऊस असेल जोमाचा

पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची तारीख साधारणत: २२ सप्टेंबर मानली जाते. राज्यात यंदा परतीचा पाऊस जोमाचा असेल, असा अंदाज आहे. आतापर्यंतची कमी टक्केवारी या काळात पूर्ण होईल, असे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे. अंदाज, बंगालच्या उपसागरात या काळात कमीदाबाचे पट्टे तयार होती. त्यामुळे पाऊस चांगला पडेल, असा अंदाज आहे.

.....................

पावसाने ओढ देण्याची कारणे

यंदा मान्सून विलंबाने आला. मौसमी वाऱ्यांची दिशा वारंवार बदलत राहिली. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण न झाल्याने हा परिणाम झाला. इंडियन ओशन ड्रायकोल्ड नेगेटिव्ह असला की पाऊस कमी असतो. समुद्राकडून येणारे मौसमी वारे यंदा अधिक अनुकूल नाहीत.

........................

Web Title: Agricultural maths disturbed by rain imbalance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.