जिल्ह्यात ४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 01:30 AM2022-02-14T01:30:03+5:302022-02-14T01:30:36+5:30

जिल्ह्यात रविवारी (दि. १३) एकूण बाधितांमध्ये २२५ ने वाढ झाली असून ५०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, दिवसभरात ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याने बळी गेलेल्यांची संख्या ८८७४ वर पोहोचली आहे.

4 victims in the district | जिल्ह्यात ४ बळी

जिल्ह्यात ४ बळी

googlenewsNext

 नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. १३) एकूण बाधितांमध्ये २२५ ने वाढ झाली असून ५०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, दिवसभरात ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याने बळी गेलेल्यांची संख्या ८८७४ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या घटून ते प्रमाण दीड हजारखाली म्हणजेच १४७२ झाली आहे, तर प्रलंबित अहवालांच्या संख्येतही घट झाली असून ती संख्या ३१४ वर आली आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ३.७७ टक्के असून कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९७.८२ टक्के आहे.

Web Title: 4 victims in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.