By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 17:42 IST
1 / 5श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे...अर्थात या कवितेप्रमाणेत श्रावणात अल्हाददायक वातावरण असतं. (सर्व छायाचित्र - वैभव केळकर) 2 / 5श्रावण महिन्यात कोकणातील धरती मातेनं हिरवाईचा शालू पांघरलेला असतो. 3 / 5ऊन-पावसाच्या खेळात निसर्गाचं विलोभनीय दृष्य पाहताना अचंबित व्हायला होते. 4 / 5दक्षिण कोकणातील दोन जिल्हे असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला निसर्गानं भरभरून दिलं आहे. 5 / 5रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दक्षिण कोकणातील दोन जिल्हे विभागणा-या सुखनदी परिसरातील विहंगम चित्रे कॅमे-यात कैद करण्यात आळी आहे.