आजही परदेशी पर्यकांचे आकर्षण आहेत, भारतातील 'ही' प्राचीन विदयापीठे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 18:23 IST
1 / 10प्राचीन काळापासून भारत हे ज्ञानाचे प्रमुख केंद्र होते. शिक्षणासाठी भारताला पूर्वीपासूनच खूप महत्व प्राप्त आहे. प्राचीन काळापासून भारतात नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. भारतातील या विद्यापीठात भारतातीलच नाही तर परदेशातील लोकसुद्धा शिक्षण घेण्यासाठी येत होते. याशिवाय सुद्धा भारतातील अन्य काही विद्यापीठं प्रसिद्ध होती. त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.2 / 10खूप कमी लोकांना माहीत असलेले औदंतपूर हे विद्यापीठ आहे.3 / 10गुजरातमधील वल्लभी हे प्राचीन विद्यापीठांपैकी एक आहे.4 / 10पुष्पगिरी विद्यापीठ सध्याच्या उडीसामध्ये आहे. राजा तिसरा कलिंगाने त्याची स्थापना केली होती.5 / 10शारदा विद्यापीठ हे जुन्या काळात शारदा देवीचे मंदिर होते. सध्या हे विद्यापीठ पाकव्याप्त काश्मिरमध्ये आहे.6 / 10तेल्हाडा विद्यापीठ नालंदामधील तेल्हाडा जिल्ह्यात आहे. नालंदा विद्यापीठापेक्षा हे विद्यापीठ ३०० वर्ष जुनं आहे.7 / 10नालंदा विद्यापीठ संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.8 / 10तक्षशिला विद्यापीठ भारतातील गांधार देशाची राजधानी आणि शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. हिंदू आणिु बौद्ध यांसाठी विद्यापीठ महत्वाचे केंद्र होते.9 / 10पुष्पगिरी विद्यापीठ सध्याच्या उडीसामध्ये आहे. राजा तिसरा कलिंगाने त्याची स्थापना केली होती.10 / 10पुष्पगिरी विद्यापीठ सध्याच्या उडीसामध्ये आहे. राजा तिसरा कलिंगाने त्याची स्थापना केली होती.