सावंतवाडी : स्थानिक जनतेने कुठल्याही प्रकारची मागणी न करता शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथी मारण्याचा घाट राज्यातील महायुती सरकारने ... ...
बीडपेक्षाही सिंधुदुर्गात मोठी दहशतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे, असा गंभीर आरोप, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. ...