एक फार जुनी बोधकथा आहे. एका व्यक्तीला कुणीतरी सांगितले की, तुझा कान कावळा घेऊन गेला! कान जागेवर आहे की नाही हेही चाचपडून न पाहता ती व्यक्ती कावळ्याच्या मागे धावत सुटली. ...
टू-जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी गुरुवारी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा आणि द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण सर्वांना निर्दोष कसे सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प ...
भारतीय राजकारणात भूकंप घडवणारा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा अखेर काल्पनिकच ठरला. देशाचे तत्कालीन महालेखापाल (कॅग) विनोद राय सदर प्रकरणाचे खरे सूत्रधार. टू जी स्पेक्ट्रम वाटपात १ लाख ७६ हजार कोटींचा महाघोटाळा झाल्याचा शोध त्यांनीच लावला. हा बिनबुडाचा आरोप ...
1.76 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या या प्रकरणातून सर्व आरोपींची निर्दोश सुटका कशी झाली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पाच कारणांमुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. ...
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असा भाजपाने गाजावाजा केलेल्या २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात माजी टेलिकॉममंत्री ए. राजा व राज्यसभा सदस्या कणिमोळी यांच्यासह सर्व १७ आरोपींना विशेष न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्त केले. ...