रईसी यांच्या अपघाती मृत्यूवरून आठवण होते, ती भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूची. हवामान खराब असल्यामुळे त्यांचा अपघात झाला. मात्र, मृत्यू घातपाती असावा, अशा चर्चा त्या वेळी झाल्या. रईसी यांचाही मृत्यू फक्त अपघातीच ...
केजरीवाल म्हणाले, 'आपल्या देशात जी हुकूमशाही सुरू आहे, ती अस्वीकार्य आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत असा काळ कधीही बघितला नाही. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. ...
Lok Sabha Election 2024: देशातील निम्म्या जागांवरील मतदान आटोपलं असतानाच रशियाने केलेल्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा सनसनाटी दावा रशियाने केला आहे. ...