दहा टक्के जीडीपी वाढला तर केवळ एक टक्का रोजगार निर्मिती होते. जागतिक स्तरावर हे सिद्ध झाले आहे की, जीडीपीचा फायदा झिरपत खालच्यास्तरापर्यंत पोहचतच नाही. त्यामुळे केवळ जीडीपी वाढायला हवा असे म्हणणे आणि त्यावर विकासनीती आखणे हे मूर्खपणाचे आहे ...
विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेल्या समविचारी व्यक्तिंनी दहावर्षांपूर्वी स्थापन केलेल्या विद्यादान सहाय्यक संघ या संस्थेचा दहावा वर्धापन दिन पार पडला. ...