Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकप्रतिनिधींनो तुम्हाला भारतीय काजू उत्पादक शेतकऱ्यांची गरज नसेल तर आता शेतकऱ्यांनाही तुमची गरज नाही. इथे प्रचार करण्यापेक्षा आफ्रिकेत जाऊन प्रचार करा आणि काजूसोबत तिथल्या शेतकऱ्यांची मतेही आयात करा, असा उद्विग्न ...
हिरवळीच्या खतामध्ये मुख्यातः झाडांचा पाला, फांद्या आणि वनस्पतींचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात. बोरू, धैंचा, मुग, चवळी, गवार इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या वेळी नांगरून जमिनीत गाडली जातात. ...
जगभरात १० फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा होतो याचे औचित्य साधून कृषी संशोधन केंद्र येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जागतिक कडधान्य दिन साजरा करण्यात आला. कडधान्यांसाठी ठिबक प्रणालीच्या वापरापासून पीक व्यवस्थापनाबद्दल शेतकऱ्यांना मार्गद ...