राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी पक्षाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. संकटसमयी राहुल यांनीच काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी विनंती अनेक नेत्यांनी राहुल यांना केली. त्यावर राहुल यांनी पुन्हा एकदा नवीन अध्यक्ष शोधण्याच्या ...
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरुन काँग्रेस-भाजपामध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधीवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसकडून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. ...
लोकसभा निवडणूक 2019 च्या वेळापत्रकाला होणाऱ्या विलंबावर विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाला टीकेचे लक्ष्य केले होते. बुधवारी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी ईव्हीएम मशिन तपासणी अंतिम टप्प्यात आली असल्याचे सांगितले. ...