अंधेरी येथील रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या पालघर येथील प्रख्यात विकासक मनोज मेहता (५२) यांची मृत्यूशी सुरू असलेली २७ दिवसांची झुंज रविवारी सायंकाळी संपली. ...
अंधेरीतील पादचारी पूल कोसळण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा ठपका रेल्वेच्या सुरक्षा समितीने ठेवल्याने या प्रकरणातील जबाबदारीची टोलवाटोलवी आता संपेल, अशी आशा आहे. ...
अंधेरीच्या गोखले रस्त्यावरील पादचारी पुलाचा भाग अचानकपणे पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पडला तेव्हा ‘लोकमत’ने ‘प्रवाशांवर आघात’ असा सुयोग्य मथळा त्या बातमीला दिला. सामान्य प्रवाशांवर सातत्याने आघात होत आलेले आहेत. त्यात अजून एकाची भर पडली, तरी राजकीय नेत् ...
दुर्घटना घडल्यानंतर आरोप-प्रत्यारोप, जबाबदारी-बेजबाबदारी, राजकारण-समाजकारण याविषयी पोटतिडकीने चर्चा, वादंग रंगतात. मात्र कृती शून्य असलेल्या सरकारी यंत्रणा फक्त आणि फक्त कागदी घोड्यांचे चित्र नाचवित राहतात. ...