आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
आशिया चषक स्पर्धेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवताना सातव्यांदा जेतेपदाचा चषक उंचावला. अंतिम लढतीत भारतीय संघाने बांगलादेशवर तीन विकेट राखून विजय मिळवला. ...
विराट कोहलीला आतापर्यंत एकदाही भारताला आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद जिंकवून देता आलेले नाही. त्यामुळे आता विराटऐवजी रोहितला भारताचे कर्णधारपद देण्यात यावे, असे चाहते म्हणत आहे. ...
रोहित गोलंदाजाचा फलंदाज कसा बनला, हे तुम्हाला माहिती आहे का? रोहितला फलंदाज म्हणून घडवणारे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी खास लोकमतसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये हे रहस्य उलगडले आहे. ...