आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 4,626 गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. Read More
Assam Flood : आसाममधील पुरामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून सुमारे २४ लाख लोकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. राज्यभरात ब्रह्मपुत्रेसह अनेक प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. ...
Assam Flood: एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील पूरग्रस्तांन ५१ लाखांची मदत केली आहे. त्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांचे आभार मानले आहेत. ...
Eknath Shinde And Assam Flood : आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'शिंदे गटाने' पुढाकार घेतला आहे. ...
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आसामच्या पूरस्थितीचा हवाला देत शिवसेना आमदारांना तात्काळ आसाम सोडण्याचा इशारा दिला आहे. आता इतरही लोक टीका करू लागले आहेत. ...