‘पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना’ हा क्रांतिकारक निर्णय घेताना त्यामध्ये निश्चितपणे काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे तसे म्हणणे देखील आहे. ...
Pashusavardhan Vibhag Maharashtra राज्यातील शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणारा पशुसंवर्धन विभाग येत्या २० मे २०२५ रोजी १३३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. २० मे १८९२ रोजी स्थापन झालेला हा विभाग फक्त अश्व पैदास, पशुरोग नियंत्रण आणि पशुवैद्यकीय अध्यापन या ...
पक्षात निष्ठावंत वगळून बाहेरील लोकांना जास्त महत्व दिलं जातंय, निष्ठावंतांना मीटिंगला न बोलावणे, त्यांचे मत विचारात न घेणे असे मुंडे यांनी पत्रकात नमूद केले ...
दहिवडी : खटाव तालुक्यातील औंधसह सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेत उर्वरित पाच गावांचा समावेश करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ...