राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला, असा संदेश दिला. जमनलाल बजाज यांच्या विनंतीनंतर सन १९३६ मध्ये महात्मा गांधी वर्ध्याला आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. याच ठिकाणाहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. त्या ...
जग बदलले आहे. सर्व सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहे. असे असले तरी खरी संपत्ती आरोग्य आणि पर्यावरण मात्र, आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीतजास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य ...
आश्रमातील स्मारके ग्रामीण पद्धतीने बणविल्या गेली आहेत. स्थानिक साधन साहित्य आणि कारागीर यांच्या श्रमातून; मात्र शंभर रुपयांवर खर्च नको, असे गांधीजींनी आदी निवास या प्रथम कुटी निर्माणावेळी सूचना केल्या होत्या. पण, त्याचा खर्च पाचशे रुपयांपर्यंत झालेला ...
सर्व सेवा संघाच्या कार्यकारणीची बैठक केरळ राज्यातील कोट्टम या ठिकाणी २९ मार्च २०२० रोजी होणार होती; पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे ही बैठक स्थगित करण्यात आली होती. सदस्याची विचार विनिमय बैठक होणे कठी ...
गांधीजींनी आश्रमची स्थापना केल्यानंतर आपल्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रारंभ केला. आश्रमातील आदी निवासमधूनच बापू कार्य करीत होते. मात्र, कालांतराने गरजेनुसार कुटी तयार करण्यात आल्या. यातील बापू कुटीच्या बाजूच्याच मीरा बहन यांच्या कुटीलाच द ...
आश्रम परिसरालगतच्या नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून सकाळी रामधून गात प्रभातफेरी काढण्यात आली. आश्रमातील स्मारकांना वळसा घालून बापू कुटी प्रांगणात सर्वधर्म प्रार्थना झाली. त्यानंतर सकाळी ६ वाजतापासून अखंड सूत्रयज्ञाला सुरुवात झाली. आश्रमातील ज ...
महात्मा गांधींनी १९३६ मध्ये पिंपळाचे झाड लावलेले आहे. हे झाड अजस्त्र असून तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण ते महात्मा गांधींनी लावलेले असून आश्रमाच्या स्थापनेपासून आहे. आश्रमाचे कार्यकर्ते आपापल्या कार्यात व्यस्त होते. कटकट असा आवाज यायला लागला. पण तो कोठ ...
बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतं ...