महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : समाजाचा विकास आणि बंडखोरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुकीच्या चालीरीती रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर विद्रोह आणि बंडखोरी गरजेची आहे. बंडखोरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन ...
मराठीला अभिजात दर्जाचा प्रश्न अडीच वर्षांपासून लावून धरला आहे. केंद्र शासनाकडे सुधारित प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. या संदर्भात साहित्यिक, लेखकांसह मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले. ...
९१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज बडोदा येथे होत आहे. यानिमित्त संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षीय भाषणातील काही ठळक मुद्दे ...
बडोद्यानंतरचे पुढचे संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे अशी इच्छा आहे. या संमेलनाची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, आणि संमेलनाचे अनुदानही निश्चितच वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले. ...
आषाढीला पंढरपूरला जावे, देवाच्या आळंदीपासून वारीला सुरुवात करावी, गाथा घेऊन वाळवंटात नाचावे तसेच सयाजीरावांची गाथा डोईवर घेऊन बडोदेनगरीत नाचण्यासाठीच प्रकाशित झाली आहे, असे गौरवोद्गार काढत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सयाजीरावांची महती अध ...
आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले महाराज सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी असलेली बडोदेनगरी सारस्वतांच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. ९१व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. रघुवीर चौधरी यांच्या ...
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी येथील लक्ष्मीविलास महाल प्रवेशद्वार येथून ग्रंथदिंडीला आरंभ झाला. या ग्रंथदिंडीला तीन वर्षांच्या लहानगयापासून ते साठीच्या आजीआजोबांनी आर्वजून सहभाग घेतला होता. ...
९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच ८३ वर्षांनंतर बडोद्याला पुन्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. ...