बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद यूनुस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांबद्दल एक विधान केलं होतं. त्यावर आता देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी भूमिका मांडली. ...
bharat ranbhoomi darshan: केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या समन्वयातून युद्धभूमी पर्यटन सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येत आहे. ...