...यावेळी बीएसएफ जवानांनी त्यांना भारतीय सीमेत प्रवेश करताना बघितले आणि थांबण्यास सांगितले, मात्र, थांबण्याऐवजी या घुसखोरांनी बीएसएफ जवानांवरच हल्ला केला. ...
भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. सैनिकांनी २४ हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मागे ढकलले आहे. ...
कित्येक महिन्यांपासून हिंसाचाराच्या झळा बसत असलेल्या मणिपुरात शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसक घटना घडली. निदर्शने करत असलेले आंदोलक अचानक हिंसक झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. ...