लडाख सीमेवर भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर मोदी सरकारनं ५९ चीनच्या ऍप्स वापरावर भारतात बंदी घातली आहे. या ऍपमध्ये टिकटॉक, हॅलोसारखे लोकप्रिय ऍपचा समावेश आहे. Read More
या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की, चीनच्या मीडियाचा भारतातील संपर्क तात्काळ बंद करावा. चीनची स्थानिक मीडियातील भागीदारी आणि गुंतवणूक समाप्त करण्यात यावी ...
भारताला आपल्या सीमेवर डोळ्यात डोळे घालून बोलणे माहीत आहे आणि भारताला लोकांच्या संरक्षणासाठी डिजिटल स्ट्राइक करणे सुद्धा माहीत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. ...
चिनी ऍपवर बंदी घातल्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट वापरणार्या कोटय़वधी हिंदुस्थानी जनतेच्या हिताचे रक्षण होईल, असं मतही सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. ...
माहीतगार सूत्रांनुसार ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचे भारताने सोमवारी जाहीर केल्यानंतर लगेचच मोदी यांनी त्यांचे ‘वेईबो’ अकाऊंट बंद करण्याचे निर्देश दिले ...