परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केलेल्या एका विधानाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजातील लोकांना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे. ...
सध्या देशात जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, असे म्हणत धार्मिक संस्था आणि संघटनांनाही त्यांनी लक्ष्य केलं. ...
दोन्ही राज्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचं म्हटलं जातंय. आतापर्यंत सरकारने याबाबत औपचारिक घोषणा केली नसून सध्या याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...
२५ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने गोवारींना ताबडतोब जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय दिला. तेव्हापासून नागपूर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूरने ७०० च्यावर वैधता प्रमाणपत्र दिले. पण २४ जुलै २०२० नंतर चार जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या स ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे इतर व्यवसायासह परीट समाजाच्या व्यवसायावरही ग्रहण लागले आहे. अडीच महिन्यापासून काम बंद असून कुठलीही आवक नसल्याने कपडे धुण्याच्या कामावर अवलंबून असलेल्या या समाजाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे व्यवसायाला लागल ...