लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

निळवंडेतून उन्हाळी आवर्तन सोडले; डाव्या कालव्यातून २५० तर उजव्यातून २०० क्युसेकने विसर्ग - Marathi News | Summer water circulation released from Nilwande; 250 cusecs discharged from left canal and 200 cusecs from right canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडेतून उन्हाळी आवर्तन सोडले; डाव्या कालव्यातून २५० तर उजव्यातून २०० क्युसेकने विसर्ग

Nilwande Dam निळवंडे लाभक्षेत्रासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. सोडण्यात आलेले हे उन्हाळी आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार आहे. ...

बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य  - Marathi News | Bangladesh broke the agreement of Indira Gandhi-Mujib ur Rahman era, did this act on the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 

Bangladesh News: गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने बिघडत आहेत. बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेले मोहम्मद युनूस हे सातत्याने भारतविरोधी कारवायांना बळ देणारी पावलं उचलत आहेत. ...

Manjara Dam: 'मांजरा'तील पाणी उन्हाळी पिकांना वरदान; 'इतक्या' हेक्टर क्षेत्रावर झाले सिंचन वाचा सविस्तर - Marathi News | Manjara Dam: latest news Water from 'Manjara' is providing boon to summer crops; 'so many' hectares of area irrigated Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मांजरा'तील पाणी उन्हाळी पिकांना वरदान; 'इतक्या' हेक्टर क्षेत्रावर झाले सिंचन वाचा सविस्तर

Manjara Dam: मांजरा प्रकल्पामध्ये (Manjara Dam) गेल्या पावसाळ्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे रब्बी पिकालाही पाणी सोडण्यात आले होते. मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून रब्बी पिकासाठी (summer crops) पाणी सोडण्यात आल्याने ...

Ujani Dam Minus : उजनी धरणाचा पाणीसाठा गेला मृतसाठ्यामध्ये; सर्व योजनांचे पाणी होणार बंद - Marathi News | Ujani Dam Minus : Ujani Dam's water storage has gone into minus storage level; Water supply to all schemes will be closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Minus : उजनी धरणाचा पाणीसाठा गेला मृतसाठ्यामध्ये; सर्व योजनांचे पाणी होणार बंद

Ujani Dam Water Level राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यात असलेले उजनी धरणाची दि. १८ रोजी सकाळी ६ वाजता उपयुक्त पाणीपातळी संपली आहे. धरणात ६३ टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे. ...

उजनी धरण पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट; शेतकऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार - Marathi News | Significant drop in water level in Ujani Dam; Farmers will have to use water wisely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरण पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट; शेतकऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी शेतीसाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार ...

शेतात गाळ भरताय? कोणत्या प्रकारचा गाळ भरणे योग्य? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Are you filling the fields with silt? What type of silt is suitable? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात गाळ भरताय? कोणत्या प्रकारचा गाळ भरणे योग्य? जाणून घ्या सविस्तर

शेतात गाळ भरण्याचे फायदे अनेक आहेत पण गाळ काढण्यापूर्वी गाळाचे परीक्षण आणि गुणवत्ता निश्चिती करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण यावरच तुमचे पुढील पिक नियोजन केले जाणार आहे. ...

कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव बदलणार; प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना - Marathi News | Koyna Dam reservoir to be renamed; Instructions to submit proposals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव बदलणार; प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

Koyna Dam कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर करण्याबाबत, कोयना धरण परिसर सुशोभिकरण, जलाशय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे. ...

Marathawada Water: मराठवाड्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Marathawada Water: Farmers' initiative for Marathwada's water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार; जाणून घ्या सविस्तर

Marathawada Water : मराठवाड्याचे ७ टक्के पाणीकपात करणारा अहवाल स्वीकारू नका अशी मागणी करत मराठवाडा हक्क बचाव समितीने एक हजार शेतकऱ्यांचे लेखी आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. ...