दापोली तालुक्यातील चंडिकानगर येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत रघुनाथ म्हातले यांनी अवघ्या २४ गुंठ्यात १९२ क्विंटल भाताचे उत्पन्न मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. ...
अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट, आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडीचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा, याकरिता कोकणातील आंबा पिकासाठी कृती दलाची निर्मिती करण्यात आली. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करण्याची मुख्य जबाबदा ...