महाराष्ट्राची प्रतिष्ठा कलंकित झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली. ...
फडणवीसांनी त्या वेळी महाजनांच्या कानात काय सांगितले? याबाबत उत्सुकता होती. फडणवीसांनी मिठी मारल्यानंतर कानाजवळ येऊन, ‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा’, एवढं सांगितले. ...
Maharashtra Political Crisis And Devendra Fadnavis : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "देवेंद्र आभाळा एवढा..." असं म्हणत कौतुक केलं आहे. ...
अमोल काळे हा लंडनला पळून गेल्याची चर्चा होती. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या संदर्भात ट्विट करून भाष्य केले होते. यानंतर आता अमोल काळेनी स्पष्टीकरण दिलं असून आपण कुठेही गेलो नसल्याचे म्हटले आहे. ...