Politics HasanMusrif Kolhapur : देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. जनगणनेचा अहवाल २०१४ पासून केंद्र सरकार देण्यास तयार नाही. त्यामुळेच आरक्षणाचे भिजत घोंगडे पडले असून या प्रकरणात नेमके कोणाची चुक आहे, हे एकदा महाराष्ट ...
ध्वनी प्रदूण, वायू प्रदुषणाला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारकडून प्रथमच इलेक्टीक कारची खरेदी करण्यात आली आहे. सरकारने खरेदी केलेल्या या कार चार्जिंगवर चालणार आहेत. ...