शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले. ...
मेक इन गडचिरोली प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. तंबाखू विक्रीच्या व्यवसायात भविष्य नाही. याला पर्याय म्हणून इतर व्यवसायाकडे वळून आपली भविष्यातील पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, याकरिता काळजी घेतली पाहिज ...
नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन स्वत:चे शरीर सुदृढ ठेवावे, देशाची सेवा करण्यासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. आरोग्य हिच माणसाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. ...
विद्यमान केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पादन दुप्पट करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. ...
कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली. ...
मामा तलावांच्या दुरुस्तीसाठी शासनाने खास बाब म्हणून ५० कोटी रुपये दिले. हे काम पाटबंधारे विभागाकडे देण्यात आले. यात ३१ कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले तरी पुर्णत्व प्रमाणपत्र देण्यात आलेले नाहीत. ...
अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय राखत गडचिरोलीला मागास जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत. जिल्हा आपला मानून प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. ...