महत्वाचे म्हणजे, संसदेच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून केंद्रातील भाजप सरकारला घेरणारा काँग्रेस पक्ष, या मिमिक्री प्रकरणामुळे स्वतःच अडचणीत आला आहे अथवा घेरला गेला आहे. ...
केंद्रीय मंत्री आणि खासदारांना तिकीट देण्यावरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी निशाणा साधत हे भाजपा घाबरल्याचं लक्षण असल्याचं म्हटलं आहे. ...