महापौर पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर बाबासाहेब वाकळे हे प्रथमच आज दिल्ली दिल्लीला रवाना झाले. नगर शहराच्या विकासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची मागणी वाकळे करणार आहेत. ...
देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरचा खासदारही भाजपचा आहे. तरीही शहराच्या विकासासाठी तुम्ही काय केले? असा खडा सवाल आ. संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून थेट खा. दिलीप गांधी यांना केला. ...
जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्याने खरीप व रब्बी पिके वाया गेली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जिल्ह्यातील १२ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार दिलीप गांधी यांनी केली आहे. ...
महापालिकेच्या क्षेत्रात करावयाच्या मूलभूत विकास कामे पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी जून-२०१८ अशी होती. खा. दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची मुंबईत भेट घेतली. खा. गांधी यांच्या मागणीप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यासाठी ड ...
: उपमहापौर पदाचा मी राजीनामा दिलाच नाही़ महापालिकेत दिलेला राजीनामा खोटा असून त्यावरील स्वाक्षरीही माझी नाही़ या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी पोलिसां ...
राज्य सरकारमधील मंत्री लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत. प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला वेळ नाही. त्यामुळे सरकार आणि पक्षातील शिस्त बिघडली आहे, अशी टीका करीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपला घरचा आहेर दिला. ...